गुणवत्ता धोरण. होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य. श्री नामदेवराव आयवळे संस्थापक अध्यक्ष. आम्ही आय.एस.ओ. 9001-2015 आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. हे प्रमाणपत्र गुणवस्था व्यवस्थापन प्रणाली संबंधित आहे. ही संस्था वंचित समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी काम करते. आम्ही आमचे कामकाज आय. एस. ओ. 9001-2015 या आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीच्या अनुसार करतो. आम्ही त्या प्रणालीत सातत्याने सुधारणा करण्यासाठी कार्यरत आहोत. आम्ही आम्हाला लागू असलेल्या सर्व कायद्याचे पालन करतो. आम्ही वंचित समाजासाठी/ त्यांच्या सर्व गरजेचे पालन करण्यास वचनबद्ध आहोत. आम्ही भीम विचारातून यशाचा मार्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जीवनात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शक ठरतात त्यांचे काही महत्त्वपूर्ण विचार. आणि तत्वे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा बाबासाहेबांचे हे प्रसिद्ध विचार आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून आपण आपले जीवन सुधारू शकतो, संघटित होऊन समस्याचा मुकाबला करू शकतो आणि संघर्षाच्या माध्यमातून समानता आणि अधिकार मिळू शकतो. विद्या हीच खरी शक्ती आहे शिक्षण हा आपल्या समाजात बदल घडवणारा शक्तीशाली मार्ग आहे. शिकण्याची ओढ आणि ज्ञान हे यशाचे खरे साधन आहे. स्वातंत्र्य, समता, आणि बंधुत्व -बाबासाहेबांच्या मते समाजात शांतता आणि प्रगती यायला हवी असेल तर स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व हे तीन तत्वे अत्यंत महत्त्वाचे आहेत. स्वाभिमानाने जगा. स्वाभिमानाने जगणं महत्त्वाचं आहे. आत्म - सन्मान आणि स्वाभिमानाने व्यक्तिमत्व बळकट होते. आपली ताकद ओळखा-बाबासाहेबांनी कायम लोकांना त्यांची क्षमता ओळखून आपले अधिकार मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा सल्ला दिला. निर्णय घेताना स्वतःच्या मनाला विचार करा बाबासाहेब सांगतात की निर्णय घेताना स्वतःच्या अंतकरणाशी प्रामाणिक राहणे आवश्यक आहे त्यामुळे निर्णयात शुद्धता राहते. बदल स्वीकारा आणि नवा विचार करा- समाजात बदल घडवण्यासाठी नवीन विचारांची गरज आहे. नवे विचार आणि जीवनात सकारात्मक बदल घडवेल तर आपण निश्चितच यशस्वी होऊ. हो.स.सा.स. संस्था पुणे आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...